{"title":"History","description":"","products":[{"product_id":"jagdishchandra-basu-by-dileep-kulkarni","title":"Jagdishchandra Basu by\nDileep Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dileep Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792124010740,"sku":"0409","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Jagdish-Chandra-Basu_6af08a51-54d6-4a04-8cc7-b5da3e25dec8.jpg?v=1727974085"},{"product_id":"panipat-by-vishwas-patil-7","title":"Panipat by\nVishwas Patil","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Vishwas Patil \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792128598260,"sku":"0409","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Panipat_1eb280e4-6df3-487b-aee6-e30b24e5750a.jpg?v=1727974025"},{"product_id":"product-101","title":"Tatayan Ek Poladi Udyamgatha","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'टाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Girish Kuber \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792160153844,"sku":"2608","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Tatayan_d4867324-695d-46d7-8bdd-0ed37a4d0882.jpg?v=1727972916"},{"product_id":"pari-tuza-mudrankit-by-lt-col-shreekant-hasabnis-sujata-hasabnis","title":"Pari Tuza Mudrankit by Lt. Col Shreekant Hasabnis, Sujata Hasabnis","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युद्धकैदी - एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ओळख नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज - पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेले शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराण्याचा जीवनप्रवास म्हणजे ‘परि तुझा मुद्रांकित'ची कहाणी.- श्रीमती वसुधा माझगावकर\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Lt Col Shreekant Hasabnis Sujata Hasabnis \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792171163892,"sku":"2508","price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/UnNefDrXdV_2daed4f0-983a-4c21-ad98-5b7b4020c3e0.jpg?v=1727973306"},{"product_id":"maharashtra-eka-sankalpanecha-magova-by-madhav-datar","title":"Maharashtra Eka Sankalpanecha Magova by Madhav Datar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'महाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणे संकुचितपणाला थारा न देणारे राज्य... व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळे पुरोगामी प्रतिमा मिरवणारे. या नावामागे उभी आहे एक जिवंत संकल्पना. इतिहासकाळापासून अस्तित्वात असणारी आणि तरीही वेळोवेळी बदलत जाणारी... विविध साधुसंतांनी आणि विचारवंतांनी आपापल्या परीने सजवलेली, रुजवलेली... महाराष्ट्रधर्म ही तिची उपशाखादेखील वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून मांडली गेलेली. स्वतंत्र भारतात भाषा हा आधार मानून राज्यांची पुनर्रचना झाली, तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना बळावली. त्या असंतोषातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. त्या चळवळीला बहुतांशी यश मिळाले आणि आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्या घटनेला तब्बल ५० वर्षे उलटून गेल्यानंतर कोणते चित्र दिसते आहे आणि काय दिसायला हवे, या दोन प्रश्नांच्या अनुरोधाने चिकित्सक पण विधायक दृष्टीकोनातून केलेली ही साधार चर्चा. विचारांना प्रवृत्त करणारी आणि दिशा दाखवणारीही... \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhav Datar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792172703988,"sku":"2508","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/MahaEkaSankalpanechaMagova_1eafa5ef-5f28-4460-8d8c-b7ec199fa91c.jpg?v=1727973701"},{"product_id":"bakhar-sansthanachi-by-suneet-potnis","title":"Bakhar Sansthanachi by Suneet Potnis","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'स्वातंत्र्यपूर्व काळच्या हिंदुस्थानातील संस्थाने आणि संस्थानिक म्हणजे ब्रिटीशराजच्या इतिहासातील बहुरंगी पाने. कुणाचा इंग्रजांना टोकाचा विरोध, तर कुणी इंग्रजांचे पराकोटीचे लांगूलचालन करणारे. या संस्थानिकांच्या एकमेकांमधील स्पर्धा, त्यांचे विक्षिप्त छंद, विलासी आयुष्य, विचित्र सवयी या साऱ्यांच्या कहाण्या, आख्यायिका अन् दंतकथा बनल्या. एका टोकाला फंदफितुरी, कटकारस्थाने; तर दुसऱ्या टोकाला कला-क्रीडा-साहित्य यांना उदार आश्रय. एकीकडे प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते, दुसरीकडे प्रजेची पिळवणूक करणारे लहरी कुशासक. अशा अनेकविध रंगांनी रंगलेली, महत्त्वपूर्ण संस्थानांच्या वस्तुनिष्ठ इतिहासाचा वेध घेणारी, तरीही कथा-कादंबरीसारखी रंजक असणारी बखर संस्थानांची '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Suneet Potnis \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792172802292,"sku":"2508","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Bakhar-Sansthananchi_77499950-0141-4059-9c7c-8464dd088aa3.jpg?v=1727973646"},{"product_id":"ya-sama-ha-by-maj-gen-shashikant-pitre","title":"Ya Sama Ha By Maj Gen Shashikant Pitre Retired","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Maj Gen Shashikant Pitre Retired \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792172933364,"sku":"2009","price":433.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Ya-Sama-Ha_81caa15e-8d7c-40be-9694-c84579bad3c3.jpg?v=1727973063"},{"product_id":"product-103","title":"Nazi Bhasmasuracha Udayast by V. G. Kanitkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"V G Kanitkar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173064436,"sku":"2508","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Nazi-Bhasmasuracha-Udayasta_8158f6f8-6341-4c39-bdf7-7f6e0580ca97.jpg?v=1727972918"},{"product_id":"kon-hote-sindhu-lok-by-dr-madhukar-keshav-dhavalikar","title":"Kon Hote Sindhu Lok by Dr. Madhukar K. Dhawalikar","description":"\u003cp\u003eKon Hote Sindhu Lok (कोण होते सिंधू लोक) by Dr Madhukar Keshav Dhavalikar\u003c\/p\u003e\n\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003eइसवीसनपूर्व तिसरे सहस्त्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस् त्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृ तिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात एका आजवर न उलगडलेल्या प्रश्‍नाचा मागोवा घेत आहेत. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी दिले आहेत.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr Madhukar Keshav Dhavalikar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173261044,"sku":"2508","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Kon_Hote_Sindhu_Lok_491bb836-319e-4b5f-a27f-0b975fc3c5ab.jpg?v=1727972826"},{"product_id":"gandhihatya-aani-savarkaranchi-badnami-by-sheshrao-more","title":"Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami by Sheshrao More","description":"\u003cspan\u003e‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’- नरहर कुरुंदकरसावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे?त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता?गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय?अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले?आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय?मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती?सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते?शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता?गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही?- अशा सर्व प्रश्नांचा कायदा, वास्तव, तर्क व न्यायबुद्धी यांच्या आधारे अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा ग्रंथ.\u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sheshrao More \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173293812,"sku":"2508","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/41WQ_4KY0nL._SX322_BO1_204_203_200_a1a7344c-2a73-4054-ade5-871759d2be5d.jpg?v=1727972810"},{"product_id":"congress-ani-gandhijini-akhanda-bharat-ka-nakarla-by-sheshrao-more","title":"Congress Ani Gandhijini Akhanda Bharat Ka Nakarla by Sheshrao More","description":"\u003cp class=\"text-lg font-light text-blue-950\"\u003e'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). * फाळणीचे मूलकारण कोणते होते? * जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी? * फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती? * राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता? * अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय? * हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते? * ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते? * आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले? **अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ. '\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sheshrao More \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173392116,"sku":"2508","price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Akhand-Bharat-ka-Nakarala_16f8b8f8-71a3-4eb6-911e-9e1ae9924aee.jpg?v=1727972372"},{"product_id":"company-sarkaar-east-india-company-by-a-r-kulkarni","title":"Company Sarkar (East India Company) by A. R. Kulkarni","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले. पानिपताच्या दारूण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले गृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी सत्ता, विकलांग झालेली दिल्लीचा पातशाही, या सर्व राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे, हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७ च्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या उपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले. ‘अशी होती शिवशाही’ आणि ‘पुण्याचे पेशवे’ या ‘महाराष्ट्राचा पूर्वरंग’ या मालेतील ‘कंपनी सरकार’ म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला ‘शाप की वरदान’ याचा अल्पसा विचार करून हा शेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"A R Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173457652,"sku":"2508","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Company-Sarakar_1_247b323f-5e71-4779-938b-527ba049803c.jpg?v=1727972363"},{"product_id":"ashi-hoti-shivashahi-by-a-r-kulkarni","title":"Ashi Hoti Shivashahi by A. R. Kulkarni","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e‘अशी होती शिवशाही ’ हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ‘म-हास्ट राज्या’चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दांत इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरून उकलून दाखवण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शिवाजीराजे हे केवळ लष्करशहा नव्हते , तर ‘बहुतजनांसी आधारु’ असे ‘श्रीमंत योगी’; जाणते, रचनात्मक कार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे त्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरून येथे मांडले आहे. हे राज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी माणसांत निर्माण केला. ‘मोडिले राज्य तिघे ब्राह्मण आणि तिघे मराठे सावरतील ’, असा आत्मविश्वास त्यांना होता. ‘रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग ’ हे मनात बाळगून मोठ्या झुंझारपणाने मराठे स्वातंत्र्यासाठी लढले. सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने ‘शिवशाही’ लोकांपर्यत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"A R Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173719796,"sku":"2508","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Aashi-Hoti-Shivshahi_1_a4766449-f09c-4cb5-abb6-18263a2dbc62.jpg?v=1727972361"},{"product_id":"punyache-peshwe-by-a-r-kulkarni","title":"Punyache Peshwe by A. R. Kulkarni","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e‘पुण्याचे पेशवे ’ हा अठराव्या शतकातील भारताच्या इतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल- पर्यंत पुण्याहून हलवली जात होती. ‘शाहू कालखंडात’ सातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय हालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि ‘शनिवारवाडा ’ देशाच्या राजकारणाचा मध्यबिंदू बनला. या शनिवारवाड्याचे निवासी पहिला पेशवा ‘बाळाजी विश्वनाथ’ वगळला, तर इतर सहा पेशव्यांची जीवनचरित्रे इथेच घडली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे पेशवे ‘पुण्याचे पेशवे ’म्हणून इतिहासात ओळखले जाऊ लागले. त्या पुण्याच्या पेशव्यांच्या आयुष्यातील चढउतार ऐतिहासिक साधनांच्या मर्यादेत राहून, सोप्या भाषेत, थोडक्यात निवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून केला आहे. ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी दिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"A R Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173818100,"sku":"2508","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Punyache-Peshawe_1_3ba5127d-32ab-4705-aaa9-49228d1b14dd.jpg?v=1727972359"},{"product_id":"sangram-by-v-s-walimbe","title":"Sangram by V. S. Walimbe","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eएक सशस्त्र क्रांतिकारक वधस्तंभावर चढून आपल्या जिवाचे बलिदान करतो, तेव्हाच शंभर नि:शस्त्र प्रतिकारकांचा जन्म होऊ शकतो! क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते! स्वातंत्र्य-देवतेला स्वत:च्या रक्ताचा नैवेद्य त्यांनी दाखवला. ते अग्निसंप्रदायाचे उपासक होते. 'तुमच्याविरुध्द या देशात हजारो बंडे उभी राहतील' असे उमाजी नाईक यांनी १८२७ सालीच कंपनी सरकारला बजावले होते. त्यांचे बोल खरे ठरले! मंगल पांडे, वासुदेव बळवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गदर पार्टी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशी ही क्रांतिकारकांची परंपरा फार, दीर्घ, प्रखर आणि तेजस्वी आहे. 'इन्कलाब जिंदाबाद!' हे त्यांचे प्राणतत्त्व होते. हा होता मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चाललेला संग्राम. वि. स. वाळिंबे यांच्या 'सत्तावन्न ते सत्तेचाळीस' या ग्रंथातली सशस्त्र क्रांतीची गाथा एकत्र करून सिध्द झालेले हे पुस्तक. (संग्राम) \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"V S Walimbe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792173850868,"sku":"2508","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Sangram_1_ea9f3d6d-376d-46ac-8849-3e23643accc4.jpg?v=1727972357"},{"product_id":"shodh-maharashtracha-by-vinay-apte","title":"Shodh Maharashtracha by Vijay Apte","description":"\u003cspan\u003eमराठी लोकांना आपल्या इतिहासाचा खूप अभिमान वाटतो. महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे, असे अभिनिवेशाने म्हणण्यापर्यंत कधीकधी आपली मजल जाते. तथापि आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान मात्र मध्ययुगापर्यंत - शिवपूर्वकालापर्यंत - जाऊन थबकते. त्यापूर्वीचा समृध्द इतिहास, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत विस्तारता येणारी त्याची मर्यादा, त्या प्रदीर्घ कालखंडातील विविध स्थित्यंतरे आणि चढउतार याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. हा ग्रंथ ती तशी माहिती करून देणारा वैशिष्टयपूर्ण ग्रंथ आहे. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इ. राज्यकर्त्या घराण्यांच्या इतिहासाची दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ शिवशाहीला आणि पेशवाईलाही आपल्या कवेत घेतो आणि इतिहासाचा तो धागा संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनापर्यंत - अगदी आजच्या महाराष्ट्रापर्यंत - आणून सोडतो. जवळजवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासातील अनेक स्थित्यंतरांचा साकल्याने वेध घेणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या वर्तमानाकडे व भविष्याकडेही वेगळया नजरेने पाहण्याची दृष्टी आपल्याला देतो... इतिहासाची गती चक्राकार असते, असे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मत होते. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या अवस्थांच्या फेऱ्यांतून वरखाली होणारे इतिहासचक्र नीट न्याहाळले, तर आपल्याला अनेक बोचऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व महाराष्ट्रप्रेमींनी आवर्जून वाचावा व संग्रही बाळगावा, असा साधार, साक्षेपी इतिहासग्रंथ... \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Vinay Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792174670068,"sku":"2508","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Shodh-Maharashtracha_31fff422-41b0-445e-be2c-a542ba8ec559.gif?v=1727971573"},{"product_id":"bharatachi-kulkatha-by-madhukar-dhavalikar","title":"Bharatachi Kulkatha by Dr. Madhukar K. Dhawalikar","description":"\u003cspan\u003eभारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhukar K Dhavalikar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792174735604,"sku":"2508","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Bharatachi-Kulkatha_90f98d09-a326-4a94-82a4-1d829cf1b468.jpg?v=1727971531"},{"product_id":"tisri-kranti-by-arun-sadhu","title":"Tisri Kranti by Arun Sadhu","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e' मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट... '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Arun Sadhu \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792176406772,"sku":"0409","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Teesari-Kranti.jpg?v=1727974018"},{"product_id":"shivakalin-maharashtra-by-a-r-kulkarni","title":"Shivakalin Maharashtra by A. R. Kulkarni","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा मानदंड! त्यांच्या पराक्रमाची गाथा अनेक चरित्रकारांनी आजवर गायिलेली आहे आणि पुढेही गातील. न्यायमूर्ती रानडे यांनी 'मराठी राष्ट्राची निर्मिती' ही शिवाजीराजाची थोर देशसेवा असा सिद्धांत मांडला. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या प्रशासनाचे आणि लष्करी पद्धतीचे विवेचन केले. परंतु 'मराठी राज्य' आर्थिकदृष्ट्या कसे सबल होईल यासाठी शिवरायांनी जे प्रयत्न केले त्याचा आजवर साकल्याने फारसा विचार झाला नाही. 'शिवकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात, समकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या शतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच इतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य म्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट अथवा सरंजामशाही नसून ते 'बहुत जनांसी आधारू' असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या राजमुद्रेत 'भद्राय राजते' अशी अक्षरे होता, आणि 'धाकुटपणापासून माणसाचे माणस वळखतात' असे अभिमानाने म्हणणा-या 'स्वामी'ने निर्माण केलेले ते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा असला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य येण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे विवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे आगळे-वेगळेपण आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"A R Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792179716340,"sku":"2208","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Shivkalin-Maharashtra_1_ead03f69-2c47-4fea-bcb8-4b85152f668a.jpg?v=1727972365"},{"product_id":"tyanna-samajun-ghetana-by-narendra-chapalgaonkar","title":"Tyanna Samajun Ghetana by by Narendra Chapalgaonkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी माणसे कर्तृत्वाने जशी मोठी होती, तशी ती मनानेही मोठी होती. त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते; पण आपले मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल, याचेही त्यांना भान होते. काळ जसा समजून घ्यावा लागतो, तसेच त्या काळाला कलाटणी देणारी सामर्थ्यशाली माणसेही समजून घ्यावी लागतात. ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Narendra Chapalgaonkar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792181911796,"sku":"2108","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Tyana-Samjun-Ghetana_eaa34252-76aa-4891-a1a6-0f11c9d0d134.jpg?v=1727973606"},{"product_id":"je-ale-te-ramle-by-suneet-potnis-1","title":"Je Ale Te Ramle by Suneet Potnis","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eशेकडो हजारो वर्षांपासून जगाच्या विविध प्रदेशांमधून विविध धर्मांचे, विविध संस्कृतींचे लोक भारतातील समृद्धीने आकर्षित होऊन येथे आले आणि स्थायिक झाले. यातील काही सत्ता कमावण्यासाठी, काही नोकरी-व्यवसायासाठी तर काही धर्मप्रचारासाठी आले. येथे सत्ता कमावताना आणि ती राखताना अनेकांनी येथील स्थानिकांशी राजनैतिक धूर्तता आणि क्रूरतेने व्यवहार केले. परंतु त्यातील अनेकांनी त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयांसाठी कितीतरी चांगले कार्यही केले, अनेक येथेच स्थायिक होऊन भारतीय भूमीशी एकरूप झाले. अशा भारतप्रेमींपैकी अनेक जण आता विस्मृतीत गेले आहेत. या भारतप्रेमींच्या मौलिक योगदानाचा आढावा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Suneet Potnis \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792182206708,"sku":"2108","price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_6d3718fd-88c1-4479-a5e0-cfbae7474b07.png?v=1727973542"},{"product_id":"bakhar-anamikachi-by-dr-shivaji-gaulkar-sah-lekhak-l-k-kulkarni","title":"Bakhar Anamikachi by Dr. Shivaji Gaulkar, Sah lekhak - L. K. Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eहैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील ‘गोवर्धन सराळा’च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत. ‘सत्ता’ या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr Shivaji Gaulkar Sah Lekhak L K Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792182436084,"sku":"2108","price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_a95a1490-88ec-4c00-ad6f-807f332d783b.png?v=1727973429"},{"product_id":"gandhi-udyasathi-by-dilip-kulkarni","title":"Gandhi Udyasathi by Dileep Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून ‘उद्या’साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न. गांधी उद्यासाठी '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dileep Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792182960372,"sku":"2108","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/images_2d1b4a26-1252-46e1-9d2d-bc7ab2c5bf77.jpg?v=1727972818"},{"product_id":"drohparv-by-ajay-zankar","title":"Drohparv by Ajay Zankar","description":"\u003cspan\u003e१७७३ ते १७७९ हा काळ! राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा मिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण. या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान तेव्हाच पारतंत्र्यात जाता! ही कहाणी आहे मराठा साम्राज्यातल्या कलहाची, हताशेची, शह-प्रतिशहांची, रणनीतीची अन् अतुल्य पराक्रमाची. ही कहाणी आहे धूर्त इंग्रजांच्या साम्राज्यलालसेची, कपटाची, डाव-प्रतिडावांची अन् मन हेलावून टाकणाNया ‘इष्टुर फाकड्या’ची. इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेली पराक्रमी मराठ्यांची यशोगाथा - ‘वडगावची लढाई’! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी– \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Ajay Zankar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798150471924,"sku":"509","price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Drohaparva_cba3abe0-847b-41ca-99d7-f275f9b470a6.jpg?v=1727972215"},{"product_id":"panipat-by-vishwas-patil-1","title":"Panipat by Vishwas Patil","description":"\u003cspan\u003eमहाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्यारचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Vishwas Patil \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798151553268,"sku":"509","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Panipat_9b189cf4-c385-41d1-94a0-1a8d33958383.jpg?v=1727972235"},{"product_id":"congressne-aani-gandhijinni-akhand-bharat-ka-nakarla-ya-granthacha-pratiwad-by-editor-s-m-bhave","title":"Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad by Editor : S. M. Bhave","description":"\u003cp class=\"text-lg font-light text-blue-950\"\u003e'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : * देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? * लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का? * बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का? * जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का? आणि सर्वांत कळीची समस्या. * हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : *. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील * अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर *. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे *. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत '\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871843672308,"sku":"2508","price":337.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Aakhand-Bharat-Ka-nakarala-_20PRATIVAAD.jpg?v=1729105577"},{"product_id":"lokamanya-te-mahatma-bhag-1-ani-2-by-dr-sadanand-more","title":"Lokamanya te Mahatma (Bhag 1 ani 2) by Dr. Sadanand More","description":"\u003cp class=\"text-lg font-light text-blue-950\"\u003e'मान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा पॅरेडाइम देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक लोकमान्य ते महात्मा हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे '\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871843967220,"sku":"2208","price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_0095d8b1-5a5d-4ebd-858f-ac9c5e1ce4c7.webp?v=1729105448"},{"product_id":"aryanchya-shodhaat-by-madhukar-dhavalikar","title":"Aryanchya Shodhaat by Madhukar Dhavalikar","description":"\u003cspan\u003eआर्यांचा प्रश्न हा मानवी इतिहासातील सर्वांत जटिल समस्या आहे. ते कोण होते, कोठून आले आणि त्यांचा काळ याबद्दल विद्वानांत प्रचंड वाद आहे, परंतु त्याची समाधानकारक उकल अद्याप झालेली नाही. असे असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय उपखंडात जी पुरातत्त्वीय उत्खनने झाली आहेत, त्यांच्या पुराव्यावरून दिसून येते की, सुमारे सात हजार वर्षांपूर्वी काही नवे लोक भारतात आले आणि सांस्कृतिक विकास सुरु झाला. सिंधुच्या खो-यातून ते सरस्वतीच्या खो-यात स्थिरावले. तेथे सिंधु संस्कृती उदयास आली. परंतु चार हजार वर्षांपूर्वी पर्यावरणातील प्रतिवूâल बदलामुळे तिचा -हास सुरू झाला. ही उत्तरसिंधु संस्कृती वैदिक आर्यांची असावी, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे. हे पुस्तक आहे त्याचीच विस्तृत चर्चा. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhukar Dhavalikar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871862153460,"sku":"1909","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Aryanchya-Shodhat.jpg?v=1727972350"},{"product_id":"mahatma-gandhi-ani-bharatiya-rajyaghatana-by-narendra-chapalgaonkar","title":"Mahatma Gandhi ani Bharatiya Rajyaghatana by Narendra Chapalgaonkar","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमहात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यलढयाचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये संमत झालेल्या अनेक ठरावांमध्ये गांधीजींच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरणीशी फारशी सुसंगत आहे, असे म्हणता येत नाही. असे का झाले असावे? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मूलभूत मतभेद का होते? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहासही उलगडून दाखवणारे एका ज्येष्ठ न्यायविदाचे हे पुस्तक... गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका आगळया पैलूवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच; पण काही मूलभूत राष्ट्रीय प्रश्नांचा पुनर्विचार करण्यास वाचकांना प्रवृत्तही करते. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Narendra Chapalgaonkar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871862644980,"sku":"1909","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Mahatma-Gandhi-Aani-Bhartiy.jpg?v=1727972370"},{"product_id":"lokmanya-te-mahatma-part-1-2-by-sadanand-more","title":"Lokmanya te Mahatma Part 1 \u0026 2 by Sadanand More","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eमान्यवरांचे काही अभिप्राय या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे कार्य त्यांनी एकटयाने पार पाडले, ही बाब खचितच गौरवास्पद आहे. - य. दि. फडके राजकीय इतिहासचित्रणाचा एक नवा आदर्श निर्माण करणा-या या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे ते पुराव्यांच्या बहुसंदर्भीय पध्दतीच्या मांडणीत! - दिलीप पुरुषोत्तम चित्रे भारतीय इतिहासातील एका तेजस्वी पण तणावग्रस्त कालखंडावर प्रकाशझोत टाकताना एक पूर्णपणे नवा 'पॅरेडाइम' देणारा हा महाग्रंथ फक्त प्रबोधनच करीत नाही, तर विचारी वाचकाला अंतर्मुखही व्हायला लावतो. - कुमार केतकर मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. प्रा. सदानंद मोरे यांनी स्वातंत्र्यलढयातील निर्णायक कालखंडाची मौलिक चिकित्सा करून विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. - प्रा. जे. व्ही. नाईक 'लोकमान्य ते महात्मा' हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला अभिमान वाटावा, अशी ही महान साहित्यकृती आहे. - रा. ग. जाधव महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे आणि महाराष्ट्रात गांधी हेच टिळकांचे राजकीय वारसदार ठरले, ही गोष्ट महाराष्ट्रधर्माला साजेशी व कालसुसंगत झाली, असा निष्कर्ष काढला आहे. - सदा डुम्बरे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sadanand More \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871863103732,"sku":"1909","price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Lokamanya.jpg?v=1727972392"},{"product_id":"sawarkaranchy-samajkrantiche-antrang-by-sheshrao-more","title":"Sawarkaranchy Samajkrantiche Antrang by Sheshrao More","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eआपल्या सामाजिक विचाराला आणि आचाराला आपल्या समग्र कर्तृत्वाचा गाभा मानणारे सावरकर म्हणजे काही शास्त्राधार पाहून- दाखवून समाज बदलायला निघालेले समाजसुधारक नव्हते तर `धर्मग्रंथावर समाजसंस्था उभी करण्याचे दिवस संपले\\', अशी घोषणा करणारे बुद्धिप्रामाण्यवादी कर्ते विचारवंत होते. हिंदू समाजाला जखडून टाकणा-या `सप्तबंदी\\'च्या बेड्या आपल्या घणाघाती युक्तिवादाने खळाखळा तोडून टाकणारे ते क्रांतिकारक होते. त्यांनी रत्नागिरीत जसे पतितपावन मंदिर उभारले, तशी पूर्वास्पृश्यांना अनेक जुनी मंदिरे खुली करून देण्यासाठी यशस्वी आंदोलनेसुद्धा केली. सावरकरांचे क्रांतिकारक समाजकार्य पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, भाई माधवराव बागल, `सत्यवादी\\'कार बाळासाहेब पाटील प्रभृती ब्राह्मणेतर सुधारकही प्रभावित झाले होते. `ते क्रांतिकार्य पूर्ण करण्यासाठी आपले उरलेले आयुष्य परमेश्वराने सावरकरांना द्यावे\\', अशी प्रार्थना महर्षी शिंदे यांनी केली होती. सावरकरांच्या त्या समाजक्रांतीच्या यशाचे रहस्य कशात होते, याची साधार उकल करून दाखवणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दाम वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sheshrao More \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871863267572,"sku":"1909","price":248.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Savarkaranchya-Samajkrantiche-Antrang.jpg?v=1727972409"},{"product_id":"ek-zunj-sharthichi-by-karuna-gokhale","title":"Ek Zunj Sharthichi by Karuna Gokhale","description":"\u003cspan\u003eपानिपत ही मराठयांच्या इतिहासातील भळभळती जखम. दिल्लीवर जरीपटका फडकवण्याचे स्वप्न पानिपतच्या पराभवामुळे धुळीला मिळाले. मराठयांची उत्तरेकडील घोडदौड थांबली. मात्र पानिपतच्या पराभवाचे तरंग दक्षिणेतही उमटल्यावाचून राहिले नाहीत. मराठयांच्या पराभवाची वार्ता कळताच हैदर अली, निजाम यांना स्फुरण चढले व ते अधिक त्वेषाने मराठयांविरुध्द एकत्र आले. त्याचवेळी दक्षिणेत मोगलांना जिवाच्या कराराने रोखून धरणा-या मराठा सरदारांकडे पानिपतच्या मन्वंतरानंतर पुणे, सातारा व कोल्हापूर या तिन्ही मराठा सत्ताकेंद्रांचे दुर्लक्ष होऊ लागले. तरीसुध्दा तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठयांनी स्वबळावर हैदर अली, निजाम, इंग्रज आणि पाँडेचरीतील फ्रेंच यांच्याशी झुंज देणे सुरूच ठेवले. या चारही आक्रमकांना जिवात जीव असेपर्यंत तोंड देऊन दक्षिणेतील गुत्तीचे राज्य मराठयांच्या हातून सुटू नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे मुरारीराव घोरपडे हे शेवटचे मराठा सेनापती. हैदरच्या विरोधात त्यांनी दिलेली एकाकी झुंज हा मराठयांच्या शौर्याचा, अतुलनीय घोडदळाचा व त्याचवेळी आपसातील दुफळीचा, फंदफितुरीचा आणि मराठा सत्ताकेंद्रांनी अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांचा दाखलाच म्हणता येईल. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Karuna Gokhale \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871863922932,"sku":"1909","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/EkZunjCover.jpg?v=1727972473"},{"product_id":"dnyaat-adnyaat-ahilyabai-by-vinay-khadpekar","title":"Dnyaat Adnyaat Ahilyabai by Vinay Khadpekar","description":"\u003cspan\u003eअहिल्याबाई होळकर! जन्म ३१ मे १७२५. मृत्यू १३ ऑगस्ट १७९५. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा— तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Vinay Khadpekar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871868477684,"sku":"1909","price":345.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Dynat-Adynat-Ahilyabai-Holk.jpg?v=1727972668"},{"product_id":"vavtal-peral-tar-vadalach-ugavel-by-michael-luders","title":"Vavtal Peral tar Vadalch Ugavel   By Vaishali Karmarkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp class=\"\" data-mce-fragment=\"1\"\u003e'प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात. क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत. आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत, ही आजची अटीतटी मोठी आहे. त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात. व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात युद्धाचे वणवे पेटवून देतात. मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट! '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003ctable width=\"295\" height=\"5\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd style=\"width: 552px;\"\u003e\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Vaishali Karmarkar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871871983860,"sku":"1909","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Vavatal-Peral-Tar-Vadalch-U_69fb5c72-b707-44d4-a980-c2740549d028.jpg?v=1727972837"},{"product_id":"by-sheshrao-more-1","title":"Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? By Sheshrao More","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e§ फाळणीचे मूलकारण कोणते होते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राहणार होती?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e झाले असते काय?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e § आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e लागले असते… मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती… जेव्हा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e नाव\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eका घ्यावे लागले?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.\u003cinput type=\"number\" id=\"quantity_61f8ef4c27597\" class=\"input-text qty text\" step=\"1\" min=\"1\" max=\"100\" name=\"quantity\" value=\"1\" title=\"Qty\" size=\"4\" placeholder=\"\" inputmode=\"numeric\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sheshrao More \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871888695540,"sku":"2009","price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Akhand-Bharat-ka-Nakarala_9ac5d3a8-2398-41d5-b404-1e79d27a06fc.jpg?v=1727973297"},{"product_id":"walong-eka-yuddhakaidyachi-bakhar-by-lt-col-shyam-chavan","title":"Walong  Eka Yuddhakaidyachi Bakhar   By Lt Col Shyam Chavan","description":"\u003cstrong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e१९६२. याच वर्षी हिमालयातली हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्राचा नाद घुमणाऱ्या हिमालयात तोफांचा गडगडाट घुमू लागला. शांततेचं प्रतीकच असलेल्या श्वेतवर्ण हिमालयावर रक्ताचे लाल पाट वाहिले... चिन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद... ‘वालाँग... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभवकथन.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Lt Col Shyam Chavan \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871890170100,"sku":"2009","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/NLWBTQ8bWa.jpg?v=1727973340"},{"product_id":"kaleteel-bharatiyatvachi-chalval-by-suhas-bahulkar","title":"Kaleteel Bharatiyatvachi Chalval By Suhas Bahulkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e‘द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.    \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Suhas Bahulkar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871893348596,"sku":"2009","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_ee398a78-905c-4601-896d-6e8c63d20707.jpg?v=1727973439"},{"product_id":"chanakya-chandragupta-ashok-tridhara-kalingasanharacha-nyay-by-author-shreyas-bhave-translator-shirish-sahasrabuddhe","title":"Chanakya Chandragupta Ashok  Tridhara  Kalingasanharacha Nyay By   Author  Shreyas Bhave Translator  Shirish Sahasrabuddhe","description":"\u003cp\u003eचाणक्य चंद्रगुप्त अशोक - त्रिधारा - कलिंगसंहाराचा न्याय Chanakya Chandragupta Ashok - Tridhara - Kalingasanharacha Nyay By मूळ लेखक  Author - Shreyas Bhave, Translator - Shirish Sahasrabuddhe.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Author Shreyas Bhave Translator Shirish Sahasrabuddhe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871895216372,"sku":"2009","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_416d036c-7927-4c62-8845-8789047f6bb6.png?v=1727973529"},{"product_id":"bhagatsingcha-khatla-by-dr-sadanand-borse","title":"Bhagatsingcha Khatla By Dr Sadanand Borse","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण ‘लाहोर कटा’च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी – हाच या वटहुकमाचा हेतू होता. ए. जी. नूराणी '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr Sadanand Borse \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871896396020,"sku":"2009","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Bhagatsingcha-Khatla_585e836a-a70d-4050-bca5-44519132177b.jpg?v=1727973579"},{"product_id":"chalta-bolta-manus-by-karuna-gokhale","title":"Chalta  Bolta Manus  By Karuna Gokhale","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी अचूक कशी काय बोलतात? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘चालता-बोलता माणूस’ मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस ‘बोलका’ होण्याचा इतिहाससुद्धा. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Karuna Gokhale \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871897477364,"sku":"2009","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Chalata-Bolata-Manoos.jpg?v=1727973640"},{"product_id":"falni-te-falni-by-pratibha-ranade","title":"Falni te Falni By Pratibha Ranade","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या. इतिहासाला निर्णायक कलाटणी देणा-या त्या दोन्ही लक्षवेधी घटनांची मर्मभेदी कारणमीमांसा करणारे विचारवर्तक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Pratibha Ranade \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871901835508,"sku":"2109","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Phalni-Te-Phalni_8f32c086-64f2-4363-9de2-a71d88e3847a.jpg?v=1727973781"},{"product_id":"budhabhushan-by-chhatrapati-sambhaji-raje-bhosale","title":"Budhabhushan by Chhatrapati Sambhaji Raje Bhosale","description":"\u003cp\u003eLearn from the legendary Chhatrapati Sambhaji Maharaj in the book \"Budhabhushan by Chhatrapati Sambhaji Raje Bhosale\". Discover his successful methods and strategies for running a kingdom efficiently. Gain valuable insights on leadership, governance, and more.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":45906218385652,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Screenshot2024-10-17at9.46.55PM.png?v=1730613473"},{"product_id":"akbar-of-hindustan-by-parvati-sharma","title":"AKBAR OF HINDUSTAN By PARVATI SHARMA","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"AKBAR THE GREAT IS A FAMILIAR FIGURE TO MOST INDIANS. HAILED AS A BRILLIANT WARRIOR, A GREAT ADMINISTRATOR AND A VISIONARY RULER WHOSE IDEAS OF PLURALISM AND TOLERANCE SOUGHT TO UNIFY INDIA WITH ALL ITS DIVERSITY OF PEOPLES AND RELIGIONS, HE IS ALSO AN INCREASINGLY CONTESTED FIGURE IN THE NATIONAL DISCOURSE. AND FAMILIAR THOUGH HE MIGHT BE, AKBAR IS A MYSTERY TOO, LOCKED IN HIS OWN LEGEND: A MAN TO ADMIRE BUT DIFFICULT TO KNOW. WITH REVEALING INSIGHTS INTO AKBAR’S COMPLEX AND MAGNETIC PERSONALITY, THIS BIOGRAPHY IS ALSO THE STORY OF HOW AKBAR’S IDEAS AND IDEALS OF KINGSHIP EVOLVED THROUGH HIS REIGN; OF HOW HE CAME TO CONCENTRATE IN HIMSELF BOTH POLITICAL AND RELIGIOUS AUTHORITY; OF HIS INSTANCES OF MEGALOMANIA, HIS DOUBTS AND HIS YEARNING FOR JUSTICE. RICH IN DETAIL, AND WITH A CAST OF UNFORGETTABLE CHARACTERS, IT SPARKLES WITH HUMOUR AND DRAMA TOO, AS IT VIVIDLY EVOKES THE WORLD HE LIVED IN. PARVATI SHARMA’S PORTRAIT OF AKBAR THE GREAT BRINGS ALIVE AS NEVER BEFORE A MAN IMPERFECT AND EXTRAORDINARY, WHO RULED FOR NEARLY FIFTY YEARS AND HAS LIVED IN THE INDIAN IMAGINATION FOR CLOSE TO HALF A MILLENNIUM.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46122107109620,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/4086.jpg?v=1736314645"},{"product_id":"akbar-of-hindustan-by-parvati-sharma-1","title":"AKBAR OF HINDUSTAN By PARVATI SHARMA","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"AKBAR THE GREAT IS A FAMILIAR FIGURE TO MOST INDIANS. HAILED AS A BRILLIANT WARRIOR, A GREAT ADMINISTRATOR AND A VISIONARY RULER WHOSE IDEAS OF PLURALISM AND TOLERANCE SOUGHT TO UNIFY INDIA WITH ALL ITS DIVERSITY OF PEOPLES AND RELIGIONS, HE IS ALSO AN INCREASINGLY CONTESTED FIGURE IN THE NATIONAL DISCOURSE. AND FAMILIAR THOUGH HE MIGHT BE, AKBAR IS A MYSTERY TOO, LOCKED IN HIS OWN LEGEND: A MAN TO ADMIRE BUT DIFFICULT TO KNOW. WITH REVEALING INSIGHTS INTO AKBAR’S COMPLEX AND MAGNETIC PERSONALITY, THIS BIOGRAPHY IS ALSO THE STORY OF HOW AKBAR’S IDEAS AND IDEALS OF KINGSHIP EVOLVED THROUGH HIS REIGN; OF HOW HE CAME TO CONCENTRATE IN HIMSELF BOTH POLITICAL AND RELIGIOUS AUTHORITY; OF HIS INSTANCES OF MEGALOMANIA, HIS DOUBTS AND HIS YEARNING FOR JUSTICE. RICH IN DETAIL, AND WITH A CAST OF UNFORGETTABLE CHARACTERS, IT SPARKLES WITH HUMOUR AND DRAMA TOO, AS IT VIVIDLY EVOKES THE WORLD HE LIVED IN. PARVATI SHARMA’S PORTRAIT OF AKBAR THE GREAT BRINGS ALIVE AS NEVER BEFORE A MAN IMPERFECT AND EXTRAORDINARY, WHO RULED FOR NEARLY FIFTY YEARS AND HAS LIVED IN THE INDIAN IMAGINATION FOR CLOSE TO HALF A MILLENNIUM.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46154600055028,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/4086_d905a957-0cde-456e-826f-357c3eee55af.jpg?v=1737265020"},{"product_id":"shrishivbharat-by-kavindra-paramanand","title":"ShriShivbharat By Kavindra Paramanand","description":"\u003cp\u003eExplore the rich history and culture of India through ShriShivbharat By Kavindra Paramanand. This enlightening book delves into the ancient texts, myths, and rituals of the country, providing a comprehensive understanding of its diverse traditions. Immerse yourself in the knowledge and wisdom of India with this expertly crafted literary masterpiece.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46239625609460,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/41vC31B0AjL.jpg?v=1739857018"},{"product_id":"chhatrapati-shivray-ani-brahman-brahmanetar-vad-vivekvadi-bhumika-by-dr-shripal-sabnis","title":"Chhatrapati Shivray Ani Brahman Brahmanetar Vad Vivekvadi Bhumika By Dr. Shripal Sabnis","description":"\u003cp\u003eThis book provides a comprehensive overview of Chhatrapati Shivray and the Brahman community, written by acclaimed author Dr. Shripal Sabnis. Through a detailed description, readers will gain valuable insights and understanding of the impact and significance of these historical figures on Indian society.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46239630098676,"sku":"","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/chhatrapati-shivray-ani-brahman-brahmanetar-vad-vivekvadi-original-imag6yh7c5ugx4gh.jpg?v=1739857023"},{"product_id":"budhbhushan-by-sambhaji-maharaj-by-prabhakar-takwale","title":"Budhbhushan by sambhaji maharaj By Prabhakar Takwale","description":"\u003cp\u003eDiscover the rich history of the Maratha empire and their legendary leader, Sambhaji Maharaj. Expertly written by Prabhakar Takwale, Budhbhushan offers an engaging and informative glimpse into the life and legacy of this iconic figure. Perfect for history enthusiasts, this book delves into the fascinating details of Sambhaji Maharaj's reign.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46242447982836,"sku":"","price":330.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/811gK7TzJUL._SL1500.jpg?v=1739878785"},{"product_id":"shivbhushan-by-ninad-bedekar","title":"Shivbhushan By Ninad Bedekar","description":"\u003cp\u003eLearn the history and techniques of the revered Bharatnatyam dance with Shivbhushan by Ninad Bedekar. Expertly written and illustrated, this book is a must-have for any dance enthusiast. Discover the beauty and intricacy of this traditional dance form and deepen your understanding and appreciation through this comprehensive guide.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46242496938228,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/41GuGbmo7hL.jpg?v=1739943420"},{"product_id":"dadoji-konddev-khandan-aani-mandan-by-shyamsundar-muley","title":"Dadoji Konddev - Khandan Aani Mandan By Shyamsundar Muley","description":"\u003cp\u003eDiscover the legacy of Dadoji Konddev with Khandan Aani Mandan by Shyamsundar Muley, a comprehensive book that explores the life and teachings of this legendary warrior and mentor of Shivaji Maharaj. With detailed descriptions and insights, this book is a must-have for history enthusiasts and students of Maratha culture.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46242509619444,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/51XY5aFd5_L._SY425.jpg?v=1739943425"},{"product_id":"shivray-by-namdevrao-jadhav","title":"Shivray By  Namdevrao Jadhav","description":"\u003cp\u003eDiscover the expertly written tribute to one of India's most renowned warrior kings and religious figures, Shivray. Through the extensive research and domain expertise of author Namdevrao Jadhav, delve into the life and legacy of this iconic figure. Perfect for history buffs and those seeking a deeper understanding of Indian culture.\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":46242566471924,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/410RmHmlGKL.jpg?v=1739943429"}],"url":"https:\/\/vaikharibook.com\/collections\/history.oembed?page=10","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}